मुंबई : महाराष्ट्रातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून यासाठी आज शासनाने व्यापक पाऊल टाकले आहे.…
मुंबई, दि. ९ : सध्या भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2030 पर्यंत देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी…
नाशिक : पश्चिम विभागातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या (सीएचओ) दुसऱ्या प्रादेशिक परिषदेचा नाशिक येथे आज (दि. ६ ऑक्टोबर) शुभारंभ झाला. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे…
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार व राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल यांच्या उपस्थितीत परिषदेला होणार सुरवात नाशिक : ग्रामीण स्तरावर गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी देशात…
मुंबई, दि. 04 : आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी निर्णय घेण्यात आले आहे. त्यामध्ये हिंदूहृदयसम्राट आपला दवाखाना, आरोग्य विभागाच्या रूग्णालयांमधून मोफत उपचार, महात्मा फुले जनआरोग्य…
पुणे – देशातील सर्व नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने आयुष्मान भव: ही योजना आखली असून, येत्या १३ सप्टेंबरपासून ‘आयुष्मान भव:-…
मुंबई, दि. 5 :- राज्यात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव’ मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देत केंद्रीय आरोग्य…
मानसिक आजारावरती महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले पुण्याचे प्रादेशिक मनोरुग्णालय. या मनोरुग्णालयात ३० वर्षांपासून व्यवसायोपचार तज्ज्ञ म्हणून काम करत असल्याने अनेक रुग्णांशी आमचा रोजचा संपर्क येतो, त्यांच्यावर…
पुणे – मानसिक आरोग्य सेवेचा लाभ जनतेला मोफत मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेली ‘टेली-मानस’ ही सुविधा २४x७ सर्वांना उपलब्ध करण्यात आलेली…
मुंबई : आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांचे अध्यक्षतेखाली मंत्रालयात राज्यातील असंसर्गजन्य रोगांच्या व कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे करीता बैठक आयोजित करण्यात आली होती.…
पुणे/मुंबई: राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांकरिता लागणाऱ्या वैद्यकीय बाबींच्या खरेदीसाठी फेब्रुवारी, २०२३ मध्ये नव्याने मंजूर करण्यात आलेल्या “महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधिकरण” तात्काळ कार्यान्वित करणे व…
मुंबई : राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडावियाजी यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग…
पुणे – आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर 6,64,607, तर पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरांमध्ये 5,00,077 अशा एकूण 11,64,684 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी…
Pandharpur : A whopping 5.5 lakh Warkaris have received healthcare services during the pilgrimage to Pandharpur in Solapur district coinciding with the Ashadi Ekadashi festivities.…
पंढरपूर – वारकरी संप्रदायाचे आरोग्य जपण्याचे काम आषाढी वारी कालावधीत पंढरपूर येथे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे या शिबिरासाठी नियुक्त केलेल्या प्रत्येकानेच सर्वश्रेष्ठ…
पुणे : आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य सेवा आयुक्तालयात जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन बुधवार दिनांक २१ जून २०२३ रोजी आरोग्य भवन येथे करण्यात…
आषाढी एकादशी निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी या मोठ्या पालख्यांबरोबरच महाराष्ट्रभरातून येणाऱ्या अन्य सर्व पालख्यांच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर आज…
चित्रपट महोत्सव (Film Festival) चित्रपट महोत्सव (Film Festival) चित्रपट महोत्सव (Film Festival) चित्रपट महोत्सव (Film Festival) चित्रपट महोत्सव (Film Festival) चित्रपट महोत्सव (Film Festival) चित्रपट…
नवी दिल्ली : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध नावीन्यपूर्ण आणि लोकोपयोगी पायाभूत सुविधा उपक्रमांची दखल हाऊसिंग अॅन्ड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (हुडको)ने घेतली असून,…
मुंबई, दि. ३० : संपूर्ण समाजाचा आरोग्य निर्देशांक वाढविण्याकरीता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून गरजू रुग्णांनासेवा देण्याचा राज्यशासनाचा मानस आहे. यासाठी उद्या महाराष्ट्र दिनाच्या…
परभणी : परभणी महापालिकेच्या अतिक्रमणांचा विळखा आणि अडगळीत पडलेल्या तसेच अनेक दिवसांपासून जुगाराचा अड्डा बनलेल्या ‘राजा-राणी’ या मंगल कार्यालयाचा कायापालट झाला असून, त्याचे रुपांतर आता…
मुंबई, दि. १९: राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी १०० ट्रूनॅट मशिनचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात…
मुंबई : इन्फ्लुएंझा आजार विषाणुमुळे होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरू केल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरू करावेत.…